रायगड काँग्रेस तर्फे आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन !

उरण दि.7(विठ्ठल ममताबादे) स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन म्हणजेच 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभर आझादीका गौरव झेंडा…

आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळीची उतुंग कामगिरी !

पनवेल दि.६: आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळीने अमेरिकेतील लेक टाहो (३५ किमी) अंतर १२ तास ३७ मिनिटात पार केले असून अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील प्रथम जलतरणपटू होण्याचा मान प्रभातने मिळवला…

महागाई विरोधात रायगड जिल्हा काँग्रेसचे आंदोलन !

अलिबाग दि.५: कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत तसेच रायगड जिल्हा प्रभारी चारुलता टोकस, सह्प्रभारी श्रीमती राणी अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल,…

व्रतस्थ नेता आमदार प्रशांत ठाकूर !

लोकशाहीप्रधान आपल्या भारतात जनता लोकप्रतिनिधीची निवड करीत असते आणि निवडून आलेला नेता जनतेचे नेतृत्व करतो. नेत्याकडून सर्वसाधारपणे जनतेच्या समस्यांची सोडवणूक आणि परिसराचा विकास अपेक्षित असतो, मात्र अनेक नेत्यांना निवडून आल्यानंतर…

महापालिकेची ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती अभियानास सुरूवात !

पनवेल,दि.3 :पनवेल महानगरपालिका स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती अभियान राबवित आहे. आज कळंबोली येथील शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालयाच्या एनएनएसच्या विद्यार्थ्यांना ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती अभियानात सामील करून घेण्यात आले.…

मंत्रिमंडळ बैठक : बुधवार, दि. ३ ऑगस्ट २०२२

महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणामुंबई दि.३: मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत…

नागपंचमीच्या दिवशीच सापाला दिले जीवदान !

उरण दि.3 (विठ्ठल ममताबादे) दिघोडे येथील नारायण पाटील यांच्या मळ्यातील जाळ्यात अडकलेल्या सापाची सुटका राजू मुंबईकर यांनी केली. सदर साप हा धामण जातीचा असून तो 7 फूट लांब होता. धामण…

‘हर घर तिरंगा’ अभियान: पंतप्रधान मोदींसह अमित शाहांनी बदलल सोशल मिडीया प्रोफाइल पिंक्चर !

देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान तुम्ही डिजीटल माध्यमातून देखील साजरी करु शकता. 31 जुलै रोजी प्रसारीत झालेल्या मन की बात या कार्यक्रमात खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…

error: Content is protected !!