१२ वर्षे जनसेवेची-विश्वास, विकास आणि जनकल्याणाची; विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक वाटचाल – आशिष शेलार !
पनवेल दि,१३: देशाच्या विकासाला नवी दिशा देत सर्वसमावेशक प्रगती, आत्मनिर्भर भारत, पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती, सामाजिक कल्याण आणि जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची माहिती…










