‘लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केले तुम्हीही करा’ निवडणूक कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
कळंबोली दि.१६: लोकशाही उत्सवात मतदान आणि मतदार यांचे अन्यन साधारण महत्व आहे. मतदानानेच लोकशाही प्रबळ अन सशक्त होऊ शकते. निवडणुकीच्या कर्तव्यावर ही असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण दरम्यान आपला मतदानाचा हक्क बजावून…










