कोरोना प्रतिबंधासाठी शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या ३१ मार्च पर्यंत बंद !
मुंबई, दि.14 : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31…










