ठाकूर कुटुंबिय नेहमीच मदतीला !
पनवेल दि.१०: कोणताही आपत्कालीन प्रसंग असो लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंना नेहमीच मदत केली आहे. त्याच अनुषंगाने कोरोना व्हायरस आणि लॉक डाऊन परिस्थिती पाहता गरीब गरजूंना पनवेल तहसील कार्यालयाच्या माध्यमातून…
वेबसाईड विश्वात प्रथमच
पनवेल दि.१०: कोणताही आपत्कालीन प्रसंग असो लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंना नेहमीच मदत केली आहे. त्याच अनुषंगाने कोरोना व्हायरस आणि लॉक डाऊन परिस्थिती पाहता गरीब गरजूंना पनवेल तहसील कार्यालयाच्या माध्यमातून…
रत्नागिरी दि.१० (सुनिल नलावडे) नैसर्गिक आपत्तीपाठोपाठ कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या आंबा शेतकऱ्याला पाठबळ मिळावे म्हणून भाजपा नेते निलेश राणे यांनी आंबा शेतकऱयांसाठी शासनाकडे 50 टक्के अनुदानाची मागणी केली होती. त्याप्रमाणे केंद्र…
पनवेल दि. 9: खारघरमध्ये बुधवारी (दि. 8) संध्याकाळपर्यंत कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर ही अनेक नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. राज्यात कोरोना विषाणू (कोविड-19) रोखण्यासाठी साथ रोग अधिनियम कायदा 1897…
अलिबाग, दि.8: करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये,यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानांमधून राष्ट्रीय अन्न सुरक्षा…
मुंबई दि.५ : येत्या बुधवारी ८ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने सुपरमून दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना…
भांडूप, दि. 03 : वीज ही अत्यावश्यक सेवा असून लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी हे वीजपुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करीत आहेत. खारघर येथील डी जी…
अलिबाग दि.30 : करोना विषाणूचा प्रार्दूभाव कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून, संस्थेतील सभासदांनी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांनी संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझर्स ठेऊन प्रवेश…
पनवेल दि. 29: कोरोना विष्णूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने एकवीस दिवसाचा लॉक डाऊन घोषित केला. मात्र दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजावर याचा विपरीत परिणाम झाला. ग्रामीण भागात गावागावाच्या सीमा बंद…
मुंबई, दि. 27 : जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’…
मुंबई दि.26: सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज वर्षा येथे…