मकर संक्रांती अशुभ नाही !
मुंबई दि.१४: यावर्षी बुधवार, १५ जानेवारी या दिवशी मकर संक्रांती आहे. मकर संक्रांती ही अशुभ असते असा आपल्याकडे जो समज आहे. त्यात काहीही तथ्य नाही. सूर्यावे सायन मकर राशीत प्रवेश…
वेबसाईड विश्वात प्रथमच
मुंबई दि.१४: यावर्षी बुधवार, १५ जानेवारी या दिवशी मकर संक्रांती आहे. मकर संक्रांती ही अशुभ असते असा आपल्याकडे जो समज आहे. त्यात काहीही तथ्य नाही. सूर्यावे सायन मकर राशीत प्रवेश…
महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपदी जगदिश गायकवाड तर पोटनिवडणुकीत रुचिता लोंढे यांचा दणदणीत विजय पनवेल दि.१०: पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर पद निवडणुकीत जगदिश गायकवाड व नगरसेवकपदाच्या…
रत्नागिरी दि.१० (सुनिल नलावडे) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांचे अध्यक्षतेखाली कोकणसाठी स्वतंत्र विद्यापिठ निर्मितीकरीता सकारात्मक चर्चा होवून तातडीने विषय मार्गी लागणेकरीता प्रयत्न करणेचे ठरले. मुंबई विद्यापिठाच्या…
नागपूर, दि.10 : भाषेला जाती किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून न बघता संस्कृत भाषेचा प्रचार हा साध्या, सोप्या भाषेत करुन त्याची शब्दावली आजच्या आवश्यकतेनुसार समृद्ध करणे आवश्यक आहे. वैयक्तिक जीवनात स्थानिक भाषा…
मुंबई, दि. ९: राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ २६ जानेवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन…
पनवेल दि.७: पनवेल महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजप मित्रपक्ष युतीच्या उमेदवार डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौर पदासाठी जगदिश गायकवाड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,…
मुंबई दि.७: या नूतन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी दि. १० जानेवारी रोजी पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ.…
पनवेल दि.६: वृत्तपत्र हे समाजाचे प्रतिबिंब आहे. पनवेलमधील पत्रकारांनी पत्रकारितेचा वसा घेतला आहे.पत्रकार कक्षासाठी येथील पत्रकार आग्रही आहेत. त्यांची भूमिका योग्य असल्याने महानगरपालिकेत पत्रकार कक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे…
अलिबाग दि.6, भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01/01/2020 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास भारत निवडणूक…
पनवेल दि.६: आपला देश एकसंघ राहिला पाहिजे हि भावना पत्रकारांनी समाजामध्ये रुजवली असून समाजाच्या भावना लोकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करीत असतात. त्यामुळेच पत्रकार म्हणजे समाजजीवनाचा आरसा आहे, असे प्रतिपादन…