पनवेलच्या पाणी टंचाईवर लक्षवेधी; आमदार विक्रांत पाटील यांनी वेधले शासनाचे लक्ष !
मुंबई दि.५: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेल शहरातील भीषण पाणीटंचाईचा मुद्दा लक्षवेधी च्या माध्यमातून उपस्थित केला. पनवेल हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून झपाट्याने वाढणारे शहर असून, येथे मोठ्या…








