Category: लाईफस्टाईल

संवेदनशील नेता आमदार प्रशांत ठाकूर !

पनवेल दि.५: (समाधान पाटील) लोकशाही प्रणालीत जनतेमधून निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधीला विशेष महत्त्व असते. निवडणुकीमध्ये मतदार स्वतःच्या मताची मोहोर उमटवून आपला नेता निवडत असतात. अर्थात, निवडलेल्या नेतृत्वाकडून नागरिकांना विकास, सोयी-सुविधा, अडल्या-नडल्यावेळी…

सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय यांच्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात !

पनवेल दि.४: (मिलिंद खारपाटील) सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळम्बुसरे आणि प्रजापिता ब्रमहकुमारी ईश्वरीय विद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामस्थ मंडळ कळंबुसरे आणि सहयोग स्नेह सेवा संस्थान यांच्या सहकार्याने महाड…

पनवेल रेल्वे स्थानकात समस्यांचा पाऊस; रेल्वे मंत्रालय सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील यांनी स्टेशन प्रबंधक यांची भेट घेत प्रवाश्यांना होत असलेल्या समस्येचां वाचला पाढा !

पनवेल दि.4: कोरोना काळात उपनगरीय रेल्वे सेवा सर्व सामान्यांसाठी बंद जरी असली तरी लांब पल्यांची रेल्वे सेवा सुरू आहे. पनवेल स्थानकातून परराज्यात जाणाऱ्या 20 ते 25 गाड्या रोज येत असतात.…

आगरी-कोळी बांधवांच्या बांधकामांवर होत असलेली कारवाई ही सुडबुद्धीने – सर्वपक्षीय कृती समिती !

पनवेल दि.3: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी करण्यात आलेल्या विराट सिडको भवन घेराव आंदोलनात सहभागी झालेल्या ठाण्यातील आगरी-कोळी बांधवांच्या घरे,…

Unlock Guidelines: राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम; उर्वरित जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये खालीलप्रमाणे सूट !

मुंबई दि २: राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत…

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला सरसावल्या पूरग्रस्तांच्या मदतीला !

अलिबाग, दि.30: जिल्ह्यातील महाड पोलादपूर मध्ये दि.22 जुलै रोजी झालेल्या महापूरात महाड पोलादपूरवासियांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरात चिखल साचला, अन्नधान्य वाहून गेले तर काही ठिकाणी भिजून खराब झाले.…

महिला मोर्चा तर्फे महाड मधील पूरग्रस्त महिलावर्गास केली गेली मदत !

पनवेल दि.२८: अतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब या पुरामुळे हतबल झाली आहेत. त्यांना या संकटकाळात आधार म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत…

दररोज ६ हजार महाडकर नागरिकांची केली जात आहे भोजन व्यवस्था !

पनवेल दि.२८: महापूर आणि दरड या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी भाजपच्यावतीने महाडकरांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. त्या अंतर्गत दररोज ६ हजार महाडकर नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली असून बिस्किटे, व पिण्याच्या…

तळ कोकणात पावसाचे थैमान; भुगर्भातील प्रवाहांनमुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी भुस्कलनाचे प्रकार !

रत्नागिरी दि.२१ (सुनिल नलावडे) तळ कोकणात पावसाचे थैमान सलग सुरु असुन ग्रामीण भागात प्रचंड दहशत निर्माण केली आहे . मुसळधार पावसामुळे भुगर्भातील प्रवाहांनमुळे रत्नागिरी राजापूर संगमेश्वर तालुक्यासह अनेक ठिकाणी भुस्कलनाचे…

रत्नागिरी जिल्हयात मुसळधार पाऊस; राजापुर,संगमेश्वर मध्ये पुरस्थीती एक जण वाहून गेला !

रत्नागिरी दि.12 (सुनील नलावडे) तळकोकणात काल दुपार पासुन धुवाधार पाऊस पडत असुन संगमेश्वर, माखजन, लांजा, राजापुर मध्ये पुरस्थीती निर्माण झाली आहे. गड नदीच्या पुरस्थीतीमुळे माखजन,संगमेश्वर बाजारपेठा पाण्याखाली जावून खाडी पट्टयातील…

You missed

error: Content is protected !!