संवेदनशील नेता आमदार प्रशांत ठाकूर !
पनवेल दि.५: (समाधान पाटील) लोकशाही प्रणालीत जनतेमधून निवडून येणार्या लोकप्रतिनिधीला विशेष महत्त्व असते. निवडणुकीमध्ये मतदार स्वतःच्या मताची मोहोर उमटवून आपला नेता निवडत असतात. अर्थात, निवडलेल्या नेतृत्वाकडून नागरिकांना विकास, सोयी-सुविधा, अडल्या-नडल्यावेळी…










