Month: March 2020

राज्यात आजपासून संचारबंदी; जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार- मुख्यमंत्री !

मुंबई दि.२३: कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच…

आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू !

मुंबई दि.२२: कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा आता अत्यंत कठीण काळ सुरू झाला आहे. यामध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पूर्वी…

जनता कर्फ्यूत सहभागी व्हा; भीती नका बाळगू काळजी घ्या – आमदार प्रशांत ठाकूर !

पनवेल दि.२१ (हरेश साठे) कोरोनाच्या विरोधात लढा देण्याचा एक भाग म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागु करण्याचे आवाहन केले असून…

कोरोना विरोधात सोसायट्या सरसावल्या; जनजागृती साठी केला व्हिडियो तयार !

कोरोना विरोधात सोसायट्या सरसावल्या; जनजागृती साठी केला व्हिडियो तयार ! पनवेल दि.२१: कोरोना व्हायरस म्हणजेच सीओव्हीआयडी-19 संकटाचा सामना करण्यासाठी येत्या 22 मार्च (रविवार) रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंतच्या…

दहावीचा उर्वरित एक विषयाचा पेपर लांबणीवर !

मुंबई दि.२१: दहावीचा सोमवारी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे. दहावीचा शेवटचा पेपर सोमवारी २३ मार्च रोजी होता. मात्र करोनाच्या वाढत्या…

कोरोना प्रतिबंधक उपचाराचा ‘गोल्डन अवर’ सुरु !

मुंबई, दि. 20 : गोल्डन अवरमध्ये रुग्णाला उपचार मिळाले तर त्याला जीवदान मिळते. त्याचप्रमाणे राज्यात आता कोरोना प्रतिबंधात्मक उपचाराकरिता गोल्डन अवर सुरु झाला असून त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यातच संपवायचा आहे.…

बँका व वित्तीय संस्था बंद राहणार नाहीत !

मुंबई, दि. 20 : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील सर्व खासगी दुकाने, आस्थापना दि. 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले असले तरी त्यातून सर्व बँका तसेच रिझर्व बँक…

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द !

मुंबई, दि. 20 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली आहे. आज या संदर्भात…

देशात 22 मार्च रोजी COVID-19 विरोधात ‘जनता कर्फ्यू’ पाळावा- पंतप्रधान नरेंद्र मोदी !

नवी दिल्ली दि.१९: कोरोना व्हायरस म्हणजेच सीओव्हीआयडी-19 संकटाचा सामना करण्यासाठी येत्या 22 मार्च (रविवार) रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ आयोजित करण्यात आला आहे. जनता कर्फ्यू…

कोरोेना संदर्भात काळजी घ्या, अफवा पसरविणार्‍यांवर करणार कडक कारवाई – शत्रुघ्न माळी !

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल, दि.18 (संजय कदम) कोरोना प्रादुर्भाव संदर्भात समाजात सोशल मिडीयाच्या माध्यमातून अफवा पसरविणारे तसेच बनावट मास्क…

You missed

error: Content is protected !!