Month: February 2021

‘राज्यस्तरीय शिवगान २०२१’ स्पर्धेत रायगड जिल्हा अव्वल !

पनवेल दि.२०: महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय शिवगान २०२१’ स्पर्धेत उत्तर रायगड जिल्ह्याने सांघिक स्पर्धेत ‘विजेतेपद किताब’ पटकाविले. तसेच प्राथमिक फेरीच्या उत्कृष्ट नियोजनाचा…

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस; शेतमालाचं मोठं नुकसान !

रत्नागिरी दि.१८: राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला असून काही भागांमध्ये गारपीटीही झाली. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित सुद्धा झाला.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचे वृत्त आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

राज्यात नाविन्यपूर्ण कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविणार !

मंत्रिमंडळ बैठक : दि. 17 फेब्रुवारी 2021पर्यटन धोरण-2016 मधील तरतूदीनुसार तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

नियमांचे पालन करा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल– मुख्यमंत्री !

कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांकडून आढावामुंबई, दि. १६ : कोरोनाविषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करावी, असे…

महाविद्यालयातील वर्ग सुरु करण्यासाठीचे जिल्हाधिकारी निधी चौधरी याचे आदेश !

अलिबाग,दि.15 : सार्वजनिक आरोग्य विभागाकडील अधिसूचनेद्वारे साथरोग अधिनियम 1897 मधील खंड 2, 3 व 4 ची अंमलबजावणी राज्यात सुरु करण्यात आलेली आहे.जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा…

माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन !

पनवेल दि.14: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आणि जागतिक प्रेम दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडलतर्फे माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन माजी सैनिक सन्मान…

अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा !

मुंबई, दि. १३ : रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.या पर्यटनस्थळांना आता ‘ब’ वर्ग…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना !

१०० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगीमुंबई, दि.१२: छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा…

जिल्हा नियोजन समित्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नवे निकष जारी; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना ५० कोटींचा अतिरिक्त निधी !

मुंबई, दि.11: राज्यातील जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समित्यांची कामगिरी प्रभावी आणि उत्कृष्ट करण्यासाठी पुढील वर्षापासून 300 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर ‘आव्हान निधी’ राखीव ठेवण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समित्यांकडून ‘आय-पास’ संगणकप्रणालीचा शंभर…

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद – अवधूत वाघ !

पनवेल दि.११: पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे ‘आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज आहे. या अर्थसंकल्पात, गावे, गरीब, शेतकरी, महिला, युवक, जेष्ठ…

error: Content is protected !!