40 Plus Cricket Tournament: सिडकोचा डोलारा भूमिपुत्रांमुळेच उभा; साडेबारा टक्के कायदा लागू झाला तो दिबांच्या आंदोलनांमुळेच – महेंद्र घरत !
उलवे, ता. २० : “मंडळ आयोग आणि ओबीसींच्या लढ्यात दिबा अग्रणी होते. साडेबारा टक्के जमिनीचा कायदा देशभर लागू झाला दिबांच्या आंदोलनांमुळेच, १९८४ च्या आंदोलनात पाच हुतात्मे झाले. त्यांच्या बलिदानामुळे. सिडकोचा…









