ठाणे ते बोरिवली अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणे होणार शक्य; वाहतूक कोंडीतून शहराला मुक्त करणार – मुख्यमंत्री !
ठाणे दि.२५: केवळ टोलेजंग इमारतींमुळे शहराचा विकास होत नाही तर, शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी, विरंगुळ्यासाठी उद्याने, खेळासाठी मैदाने या महत्त्वाच्या बाबींची गरज आहे. त्यातूनच ठाणे शहरातील चित्र बदलते…









