Month: November 2020

महाविकास आघाडी सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेले कुचकामी सरकार !

पनवेल दि.30: महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, वीज बिल, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले महाविकास आघाडी सरकार नशिबी…

दोन्ही ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत !

ग्रहणांचे काहीही परिणाम होणार नाहीत !ग्रहणांचा आणि कोरोना महामारीचा काहीही संबंध नाही !मुंबई दि.29: सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी छायाकल्प चंद्रग्रहण आणि सोमवार १४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ही…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट; करोनाविरोधातील लसींचा घेतला आढावा !

पुणे, दि.२८: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ…

गतीमान वाटचाल कोकणाची…..

नवी मुंबई दि.27: कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र असे वैशिष्ट्य आहे. सागरी, डोंगरी, शहरी आणि औद्योगिकरणात विभाग पुढे आहे. महाराष्ट्राचे…

पालिकेच्या अमृत पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा; पनवेलकरांना मिळणार मुबलक पाणी !

पनवेल दि.२६: पनवेल महानगरपालिकेच्या 408 कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कंत्राटदार निवडीला निविदा समितीकडून मंजुरी मिळाली असून, महिन्याभरात कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांनंतर पनवेलकरांना…

288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा पनवेल महापालिकेच्या सेवेत समावेश !

पनवेल दि.२५: पनवेल महापालिकेत काम करणार्‍या पूर्वाश्रमीच्या 288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे महापालिकेच्या सेवेत समावेशन करण्यात आले आहे.या संदर्भातील मंजुरीचा जीआर राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडून काढण्यात आला आहे. यासाठी भाजप उत्तर रायगड…

मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू; जासई गावातील ग्रामस्थ आक्रमक !

उरण दि 24 (विठ्ठल ममताबादे) जासई गावातील दत्तात्रेय जनार्दन ठाकूर वय वर्षे 56 यांचा सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता जासई गावालगत असलेल्या रेल्वे फाटकाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांचे अपघाती निधन…

दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य !

मुंबई, दि.२४ : ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत राज्य शासनामार्फत नवीन कार्यप्रणाली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. ही…

आजपासून नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनवरही कोव्हीड 19 टेस्टींग !

नवी मुंबई दि.२३: कोव्हीड 19 ची दुसरी लाट येण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले…

आवास योजनेचे काम प्रकल्पग्रस्तांना द्या; धाकटा खांदा ग्रामस्थ आक्रमक !

पनवेल दि.२३: पनवेल जवळील धाकटा खांदा गावाजवळ सुरु असलेल्या शासनाच्या पंतप्रधान आवास योजना प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे यासाठी धाकटा खांदा गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर…

You missed

error: Content is protected !!