भारतयात्री नंदा म्हात्रे यांचा जम्मू-काश्मीर मध्ये केला गेला सन्मान !
पनवेल दि.०२: राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत पूर्ण केलेल्या भारत जोडो ३५०० किलो मिटरच्या पदयात्रेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहुलजींच्या सोबत चालणाऱ्या रायगडची सुकन्या नंदाताई म्हात्रे यांचा रायगड जिल्हा काँग्रेस…


