शिक्षकांशी ऋणानुबंध जपणारा नेता !

दरवर्षी एकदा तरी शिक्षकांची महेंद्र घरत आवर्जून भेट घेतात१९७५ ते १९८० हा काळ म्हणजे ग्रामीण जनता दारिद्यात पिचलेली. दोन वेळचे पुरेसे अन्न आणि अंगभर कपडे मिळणे, हीच काय ती श्रीमंती होती. दिवसभर शेतात, मळ्यावर (काशी) राबून काबाडकष्ट करणारे आई-वडील हे चित्र घरोघरी होते. अशा परिस्थितीत आपले मूल शिकले पाहिजे, ही दुर्दम्य इच्छाशक्ती प्रत्येक आई-वडिलांची होती. … Continue reading शिक्षकांशी ऋणानुबंध जपणारा नेता !