Navi Mumbai International Airport; ‘दिबांच्या नावाबाबत राजकारण्यांचे गौडबंगाल काय’ – महेंद्रशेठ घरत !

उलवे, ता. १० (कृष्णा पाटील): “देवाचे कार्य म्हणजे आपले कार्य, कर्ता करविता तोच आहे, तोच मालक आपल्या यशाचा, आपण तर रिकाम्या हाताने आलोय, रिकाम्या हातानेच जाणार आहोत. देवाच्या कामासाठी कधीही मागेपुढे पाहणार नाही. जावळे, शेलघर ही दोन्ही गावे दिवंगत भगत साहेबांपासून आम्ही एकच समजतो. जावळे गावातील विद्यार्थी १९७०-१९८० पर्यंत शेलघरच्या जिल्हा परिषद शाळेत येत होते. … Continue reading Navi Mumbai International Airport; ‘दिबांच्या नावाबाबत राजकारण्यांचे गौडबंगाल काय’ – महेंद्रशेठ घरत !