कोणत्याही काव्य, गीत, गजल या विधांमध्ये गायन कलेला विशेष महत्व आहे. गेय साहित्य रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी गायन क्षेत्राचे योगदान नेहमीच महत्वाचे राहिले आहे. मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलचे दोन दिवसीय ९वे अखिल भारतीय संमेलन नोव्हेंबर २०१७ रोजी नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या अमोल देशमुख यांच्याशी केलेली खासबात.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!