पनवेल दि.४ : शहरीकरणामुळे शुध्द मध मिळणेही दुर्मिळ झाले आहे, बाजारात मिळणारे मधही भेसळयुक्त असल्याने खारघर शहरातील डॉ. युवराज कागीणकर यांनी, बी सिटी प्रकल्प राबविला आहे. शहरी भागात शुद्ध मधाच्या नावाखाली भेसळयुक्त मधाची विक्री केली जाते. त्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावत असतात तसेच संबंधीत ठिकाणी मधमाशाचा वावर नसेल तर हे उत्पादन योग्य रित्या होउ शकणार नसल्याचे डॉ युवराज कागीणकर यांनी खबरबातशी बोलताना सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!